मुंबई (प्रतिनिधी): राज्यामध्ये करोना रुग्णांच्या संख्ये पहिल्या दोन आठवड्यामध्ये दुपटीने वाढ झाल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाकडून जाहीर केल्यानंतर राज्य सरकारने विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे....
मुंबई (प्रतिनिधी ) : राज्यातील खासगी इंग्रजी शाळांमध्ये राखीव २५ टक्के जागावरील आरटीई प्रवेश सुरु आहे मात्र खासगी शाळांनी आडमुठी भूमिका घेत विद्यार्थ्यांना आरटीई प्रवेश...
राज्यभरातील शाळांमध्ये शिक्षकांच्या गैरहजरीमुळे शुकशुकाट बारावीचा निकाल लांबण्याची शक्यता ; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मुंबई (प्रतिनिधी ) : राज्यात कोरोना महामारीचा सर्वात जास्त फ़टका शिक्षण क्षेत्राला...
मुंबई : राज्यात कोरोना आणि नंतर बारावीच्या परीक्षेतील पेपरफुटी प्रकरण आणि आता अहमदनगर येथे दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरविण्यासाठी आलेल्या पालकांकडून सुरक्षा पथकावर झालेल्या दगडफेकीमुळे गुरुवारी...
मुंबई (प्रतिनिधी ) : कोरोना महामारी आणि स्टेशन परिसरात किंवा सार्वजनिक ठिकाणी थुकणाऱ्या व्यक्तींचे फोटो काढणारे क्लीनअप मार्शल मुंबईतून हद्दपार होणार असल्याची माहिती मिळाली आहे....
मुंबई (प्रतिनिधी ) : महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण विभागाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या गणित विषयाची पेपरफुटी प्रकाणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी ) स्थापना करण्यात आली...
एका विद्यार्थ्यांकडून दहा ते बारा हजार घेतल्याचे संशय ; बोर्डाचा पेपर फुटला नसल्याचा दावा खोटा मुंबई (प्रतिनिधी ) : महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या...
मुंबई (प्रतिनिधी ) : धक्कादायक न्यूजच्या प्रतिनिधीकडून दादर येथील एका भागात मटका आणि जुगार बिनधास्त सुरु असल्याची बातमी देण्यात आली होती तर या जुगार अड्ड्याची स्टिंग...
मुंबई ( प्रतिनिधी) : मुंबईत समुद्रात बुडून मृत्यू होण्याच्या घटना अधूनमधून घडत असतात. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास वरळी कोळीवाडा येथील समुद्रात ५ मुले बुडल्याची घटना घडली. ...
नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून वातावरणातल्या वायू प्रदूषणाची पातळी वाढत आहे. त्यामुळे अनेक लोकांना श्वसनाचे आजार होत आहेत. वायू प्रदूषणामुळे अनेक प्रकारचे मानसिक आजारही होत...