मुंबई : राज्यात गेल्या तीन महिन्यांपासून सत्ता संघर्ष सुरू असताना आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या नवीन आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे, चव्हाण
नवी दिल्ली – दिवाळीत पूजन करतांना माझ्या मनात विचार आला, जो मी १३० कोटी देशवासियांच्या वतीने सरकारसमोर मांडत आहे. आपण सर्वांनी दिवाळीत प्रार्थना केली. प्रत्येकाने
मुंबई- फटाक्यांमुळे राज्यात ३० हून अधिक आगीच्या घटना घडल्या. यांमध्ये अनेक जण घायाळ झाले. पुणे येथे फटाक्यांमुळे १७ मुले घायाळ झाली. फटाक्यांमुळे लागलेल्या आगीमुळे राज्यात
हडपसर (जिल्हा पुणे) – येथील एका १३ वर्षीय शालेय मुलावर पाद्री (ख्रिस्ती धर्मगुरु) विन्सेंट परेरा हे अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करायचे. याआधीही या पाट्र्यावर लैंगिक अत्याचाराचे
मुंबई : इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचे सर्व्हर डाऊन झाल्याने जगभरात तब्बल दोन तास WhatsApp बंद झाले. जगभरातील अनेक भागात सर्व्हर डाऊन असल्याचा मोठ्या तक्रारी युजर्सकडून केल्या.दरम्यान,
उल्हासनगर (वार्ताहर) : आमदार नितेश राणे आपल्या दबंग वक्तव्यासाठी प्रसिद्ध असून मंगळवारी पुन्हा असा एक आक्रमक इशारा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.
मुंबई : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमामुळे डिजिटल तंत्रज्ञानाचा विस्तार झाला असून त्याचा आवाका वाढला आहे. विशेषतः ग्रामीण भागात आणि विमा विभागात हे दिसून आले
मुंबई : राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने नोव्हेंबर 2021 मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल(टीईटी)जाहीर झाला आहे. यात धक्कादायक म्हणजे मुंबई विभागातून परीक्षेला बसलेल्या उमेदवारांपैकी
ठाणे (प्रतिनिधी ) : शिंदे फडणवीस सरकारने गोरगरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी आनंदाचा शिधा जाहीर केला. शंभर रुपयांत एक किलो पामतेल, एक किलो, साखर, रवा, आणि
मुंबई (प्रतिनिधी ) : मुलींना चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्याचे लग्न १८ वर्षानंतर करण्यात यावे यासाठी देशातील अनेक महापुरुषांनी संघर्ष केले, वेळप्रसंगी लोकांच्या टिका सहन